
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार! फडणवीसांकडेच राहणार ‘हे’ खात !
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज सकाळपासून मोठ्या घडामोडींना वेग आला असून, पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत समीकरणे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहेत. उपमुख्यमंत्री अजित

शरद पवार अनभिज्ञ, बारामतीत कुटुंबीयांची खलबतं; आज सायंकाळी शपथविधीची शक्यता !
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाला अद्याप तीन दिवसही पूर्ण झालेले नसताना, राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. मुंबईहून बारामतीकडे सभेसाठी जात

मुंबई महापौर निवड फेब्रुवारीत? भाजप–शिंदे सेना–उद्धव सेना यांच्यात तिढा कायम !
मुंबई : महापालिकेच्या महापौर पदासाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना ही निवड आता पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार महापौर पद

जनसंघाच्या विचारवृक्षातून उभा राहिलेला भाजप आज जगातील सर्वात मोठा पक्ष – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : भारतीय जनसंघाच्या स्थापनेला यंदा 75 वर्षे पूर्ण होत असून, या वाटचालीमागे लाखो कार्यकर्त्यांचा त्याग, तपस्या आणि बलिदान दडलेले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान

महापालिकेनंतर जिल्हा परिषदेतही भाजप आक्रमक; पुण्यात स्वबळाचा निर्धार, अजित पवारांना आणखी राजकीय धक्का !
मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना **भारतीय जनता पक्ष**ने मोठे यश संपादन केल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड सारख्या

जमिनीच्या पंचनाम्यासाठी ७ हजारांची लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात !
शिरूर : पुणे जिल्ह्याच्या नेहमी चर्चेत असणाऱ्या शिरूर तालुक्यात जमिनीच्या पंचनाम्यास अनुकूल अहवाल देण्यासाठी लाच मागून स्वीकारणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना

पुण्यात दोन राष्ट्रवादींची जवळीक; अमोल कोल्हेंचं सूचक विधान – “हा निर्णय पुणेकरांच्या हितासाठी” !
पुणे : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका जवळ येत असताना राजकीय हालचालींना वेग आला आहे. काही ठिकाणी युती, आघाडी तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याची तयारी पक्षांकडून

अजित पवारांच्या उपस्थितीत प्रदीप कंद व रेखाताई बांदल यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश !
मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी बळ मिळाले आहे. राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते मा. श्री. अजितदादा

सोलापुरातील हत्याकांडावरून राजकीय वातावरण तापले; अमित ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र !
सोलापूर : महाराष्ट्रात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत सोलापुरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी

अमरावतीत राजकीय रणधुमाळी; राणांचे बच्चू कडू यांच्याकडून तोंडभरून कौतुक !
अमरावती : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आणि युवा स्वाभिमानी पक्षाचे नेते आमदार रवी राणा यांच्यातील संघर्ष आता उघडपणे समोर आला

