
26 जुलैच्या पुरावरून ठाकरे बंधूंवर शेलारांची तोफ !
मुंबई : 26 जुलै रोजी आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशीष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली

अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा धक्का : 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश !
मुंबई : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे. नगरपरिषद निवडणुकीत निवडून आलेले तब्बल 12 नगरसेवक काँग्रेसला

अजित पवारांच्या उपस्थितीत प्रदीप कंद व रेखाताई बांदल यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश !
मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी बळ मिळाले आहे. राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते मा. श्री. अजितदादा

“महानगरपालिका प्रचारात फडणवीस आक्रमक; बुलेट ट्रेनवरून उद्धव ठाकरेंवर टीका”
ठाणे : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार सध्या जोरात सुरू असून, प्रमुख राजकीय नेते विविध शहरांमध्ये प्रचारसभांमध्ये व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर आज ठाण्यात ठाणे वैभव वृत्तपत्राचे

सोलापुरातील हत्याकांडावरून राजकीय वातावरण तापले; अमित ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र !
सोलापूर : महाराष्ट्रात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत सोलापुरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी

